Sunday, August 17, 2025 04:06:04 PM
भारतातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने 1 मे पासून पाकिस्तानसोबत कोणताही व्यापार करार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2025-04-29 15:46:17
पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याशिवाय पाकिस्ताननेही भारताबरोबरचा व्यापार थांबवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक ताणले जाणार आहेत.
2025-04-24 19:37:36
दिन
घन्टा
मिनेट